हितकारी संयोग -
- खरबुजासोबत साखर खावी
- आंब्यासोबत गाईचे दुध घ्यावे
- केळीसोबत विलायची खावी
- खजुरसोबत दुध घ्यावे
- भातासोबत दही खावे
- चिंचेसोबत गूळ खावा
- पेरुसोबत सोप खावी
- टरबुजासोबत गूळ खावा
- मक्यासोबत ताक घ्यावे
- मुळ्यासोबत मुळ्याची पाने खावी
- दह्याचा रायता खावा
- गाजर आणि मेथीची भाजी खावी
- जुन्या तुपासोबत लिंबाचा रस घ्यावा
- पुरी किंवा कचोरीसोबत गरम पाणी प्यावे
- शेंगदाण्यांसोबत गाईचे दुध, मठ्ठा प्यावा
अहितकारी संयोग -
- दुधासोबत दही, मीठ, चिंच, आंबट फ़ळ खाऊ नये
- दह्यासोबत खीर, दुध, पनीर खाऊ नये
- खिरीसोबत खिचडी, आंबट पदार्थ, सत्तु खाऊ नये
- मधासोबत मुळा, गरम पदार्थ किंवा पाणी पिऊ नये
- तुपासोबत समप्रमाणात मध खाऊ नये
- चहासोबत काकडी, खिरा खाऊ नये
- भातासोबत व्हिनेगार घेऊ नये
अजीर्ण झाल्यास उपाय -
अधिक खाल्ल्याने त्रास झाल्यास खालील उपाय करावेत
- केळी आणि एक किंवा दोन छोटी विलायची
- जांभूळ आणि दोन आंबे किंवा मीठ
- पेरू आणि सोप
- लिंबु आणि मीठ
- उडदा़ची डाळ आणि गूळ
- चिंच गुळ
- वांगी सरसोचं तेल
No comments:
Post a Comment